गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात वैज्ञानिक रांगोळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…!

डॉ.सी.व्ही.रामन यांनी 28 फेब्रुवारीला भौतिकशास्त्रातला महत्त्वाचा शोध लावला. या शोधाला ‘रामन इफेक्ट’ असं म्हणतात. रामन यांनी 28 फेब्रुवारीला महत्त्वाचा शोध लावल्याने भारतात या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ (National Science Day) साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी स्पर्धांचे आयोजन […]

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी शनिवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मुख्याध्यापक सतीश तंवर,उपप्राचार्य हनुमंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मराठी भाषा दिनानिमित्त मानसी भालेराव,शिवांजली भोर,समीक्षा वाघ यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे वाचन केले. […]

विद्यार्थिनींच्या प्रामाणिकपणामुळे अंगठी परत

नारायणगावमधील रा. प. सबनीस महाविद्यालयातील शिक्षक, संस्थेकडून कौतुक गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींचा प्रामाणिकपणा समोर आला आहे.प्राजक्ता रामदास अभंग व श्रुतिका संतोष खांडगे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील ह्या विद्यार्थिनींना शालेय परिसरात सोन्याची अंगठी सापडली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य […]

गुरुवर्य

सकाळची प्रसन्न पवित्र वेळ, रामप्रहर मागे सरत होती, लाल किरमिजी रंगांची उधळण करीत काळ्या पांढऱ्या ढगांआडून सूर्यनारायण डोकावू लागला होता, निळ्या आसमंतातील अभ्रांना चंदेरी सोनेरी सूर्यप्रभा उजळत होती.त्या भरजरी सोनेरी किरणांनी पर्वती ची शोभा खुलत होती, दूरवर सिंहगडाची क्षितिजे जणू शिवशौर्यगाथा गात होती, तळजाई आणि […]

राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप वृक्षारोपनाणे करताना ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी,वळती ग्रामस्थ व शिक्षक वृंद.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावातील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पाच […]

राष्ट्रीय सेवा योजनेतून तरुणाईतली ऊर्जा दिसून येते :- प्रा.स्वप्नील कांबळे.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी तरुणांपुढील आव्हाने याविषयावर प्रा.स्वप्नील कांबळे यांनी […]

युवकांनी आधुनिकतेची कास धरत ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल करावी :- डॉ.अशोक बंगाळ.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी युवक आणि आधुनिक जीवन याविषयावर डॉ.अशोक […]

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालया मार्फत स्वच्छता अभियान

ग्रामोन्नती मंडळाचे,गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी वळती येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच वळती, कृषिभूषण […]

राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरं म्हणजे संस्कारांची कार्यशाळा :- प्रा. रतिलाल बाबेल

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पेनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन आदर्श ग्राम वळती, आंबेगाव याठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.यानिमित्ताने प्रमुख व्याख्याते प्रा.रतिलाल बाबेल म्हणाले कि,प्रत्येक विदयार्थ्याने शिक्षणासमवेत […]

जीवन साधना गौरव पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मानवतेचे प्रणेते अध्यात्मिक गुरु व शांततेचे दूत श्री.श्री.रविशंकर यांच्या शुभहस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक […]